शासन कर्जमाफी करेल अशी आशा होती, २० हजार शेतकऱ्यांनी थकवले सव्वाशे कोटी; आता बँकेचा इशारा
Nanded Farmers : महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र आता उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज भरावंच लागेल असं जाहीर केलं. नांदेडमधील शेतकऱ्यांना आता बँकेकडून कर्ज फेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.…