भय इथले संपत नाही, धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर, हजार जणांचे स्थलांतर
धाराशिव जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ बघायला मिळत आहे. पावसाने दोन दिवस उसंत घेतली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा पावसाचा कहर बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने आतापर्यंत…
Omraje Nimbalkar | जीवाची बाजी लावत चौघांना वाचवलं, ओमराजेंनी सांगितला थरारक अनुभव
Maharashtra Times•23 Sep 2025, 2:21 pm जीवाची बाजी लावत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी चौघांना संरक्षण दिलं.परंडा तालुक्यातील वडनेर येथील कुटुंबीयांची ओमराजेंनी मदत केली.छातीभर पाण्यात उतरून ओमराजेंनी केलेल्या मदतीचा व्हिडिओ व्हायरल…