दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे सर्वेक्षणाविना; १६ वर्षांपासून यादीत नावे नसल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळेना
नरेंद्र पाटील, पालघर : पालघरमध्ये गेल्या १६ वर्षांपासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण झालेले नाही. यामुळे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो कुटुंबे हलाखीचे जीवन जगत आहेत. १६ वर्षापूर्वी तयार केलेल्या…