भारत-पाक तणाव, विजयाचा जल्लोष टाळावा, अमित ठाकरेंचं थेट नरेंद्र मोदींना पत्र, कारणही सांगितलं…
Amit Thackeray Letter To Narendra Modi : शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे. बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे, असं अमित ठाकरे यांनी लिहिलं…