मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सर्वात मोठा इशारा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि इतर मागण्या तसेच हैदराबाद आणि सातारा गॅझेट दिवाळीपर्यंत लागू केलं नाही तर राज्यात स्थानिक स्वराज्य…