कोकणात परप्रांतीयांचा मुद्दा ऐरणीवर, सेना-मनसेच्या आंदोलनानंतर स्कॅम समोर, रत्नागिरीमध्ये खळबळ
कोकणात परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रायगडमध्ये मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, दापोलीत शिवसेनेने काजू बिया खरेदीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या परप्रांतीयांच्या टोळीला पकडले. वजनात फेरफार करून लोकांची फसवणूक करत…