Maharashtra Heat Stroke: सावधान! राज्यात दीड महिन्यात उष्माघाताचे 17 रुग्ण; पारा आणखी वाढण्याची शक्यता
Maharashtra Heat Stroke: महाराष्ट्रात एक मार्च ते १५ एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या १७ रुग्णांची नोंद झाली आहे. कोणत्या जिल्ह्यात धोका अधिक? कशी घ्यावी काळजी? दीड महिन्यात उष्माघाताचे १७ रुग्ण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…