‘अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर, लोकांना सरकारवरच संशय’; माजी गृहमंत्र्यांकडून सरकारवर जोरदार टीका
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरणामध्ये मुख्य आरोपींना वाचवण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याबाबत बोलताना महायुती सरकारवर टीका केली आहे.…