• Mon. Jun 8th, 2026

    सांगली बातम्या

    • Home
    • मावशीकडे सुट्टीला आला, भावाबरोबर पोहायला गेला अन घात झाला, कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश

    मावशीकडे सुट्टीला आला, भावाबरोबर पोहायला गेला अन घात झाला, कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश

    सांगली: जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी या ठिकाणी वारणा नदीमध्ये बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल सुतार (वय १६) आणि रविराज सुतार (वय १२),अशी या घटनेत…

    You missed