राज्य सरकारने मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जीआर काढला. या जीआर विरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते मंगेश ससाने या जीआरच्या विरोधात कोर्टात गेले आहे. यानंतर मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे. या संदर्भात मराठा बांधवांना नेमकं काय वाटतं? त्यांची पुढची भूमिका काय आहे? एकंदरीत सध्या जीआर वरून सुरू असलेल्या गदारोळाबाबत काय वाटतं?या संदर्भात मराठा बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी…