• Sat. Mar 7th, 2026

    बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी सामाजिक समता उरलेली नाही, धनुभाऊ भाषणावेळी काय म्हणाले?

    बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी सामाजिक समता उरलेली नाही, धनुभाऊ भाषणावेळी काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमात…राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनजंय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधन करताना धनजंय मुंडे म्हणाले की,मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता…येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा, असा सवालही उपस्थित केला. यासाठी सर्वांनीच आणि सर्व समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन…मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे. आपण ज्या मागण्या केल्यात त्याची पुढची सर्व जबाबदारी माझी आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed