• Sat. Mar 7th, 2026
    सूर्यवंशी प्रकरणावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी, काय-काय घडलं? आंबेडकरांनी सांगितलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली.प्रकाश आंबेडकर हे स्वतः सुनावणीला उपस्थित होते.पुढील एक आठवड्याच्या आत डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस…यांना एसआयटी स्थापन करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.सरकारने नेमलेल्या कमिटीला मान्यता देण्यात आली नाही.सरकारने नेमलेल्या कमिटीकडे असलेले सर्व कागदपत्र..एसआयटी स्थापन केल्यावर त्यांच्याकडे देण्यात यावे. चौकशी संदर्भात याचिकाकर्त्यांना कोणतीही गडबड वाटल्यास…त्यांना न्यायालयात अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या कामावर न्यायालयाने नाराजी दाखवली आहे. तसेच पुढील तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्यास कोर्टाने सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed