गडकोटांच्या प्रभावी जतन व संवर्धनासाठी कोणते प्राधिकरण असावे याचा अभ्यास करा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. २८: महाराष्ट्रातील गड किल्ले यांचे जतन संवर्धन अधिक प्रभावीपणे करता यावे यादृष्टीने सद्यस्थितीत जी शासकीय यंत्रणा उपलब्ध आहे त्यापेक्षा अधिक प्रभावी काम करायचे असेल आणि गडकिल्ल्यांशी संबंधित सर्व…
महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांना आधुनिक कौशल्यांची जोड मुंबई, दि. २८ : महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आज जागतिक लक्झरी उत्पादन बनली असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘मेड इन इंडिया’ची…
लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय – महासंवाद
कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई, दि. २८ : राज्यातील लाईव्ह मनोरंजन (Live Entertainment) क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’…
चौकीदार भरती जाहिरात दुरुस्त करण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. २८ : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्तालयाने २७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या चौकीदार पदांच्या जाहिरातीत अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गासाठी एकही पद राखीव नसल्याचे समोर आल्यानंतर आदिवासी…
समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना मार्गासाठीचे उर्वरित भूसंपादन तातडीने पूर्ण करा – महसूल मंत्री बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. २८ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठीचे उर्वरित भूसंपादन तातडीने पूर्ण करावे, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील प्रलंबित…
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा राज्य स्तरावर गौरव – महासंवाद
मुंबई, दि. २८ : राज्यात २८ एप्रिल हा ‘द्वितीय सेवा हक्क दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांना त्यांच्या प्रशासकीय कार्याबद्दल…
हवामान बदल आणि पीक खर्चाबाबत सखोल अभ्यास करुन अहवाल सादर करावा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. २८: राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाचा अचूक खर्च काढण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी आपापल्या क्षेत्रातील…
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही खतांचे लिंकींग बंद करण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि, २८: कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होत असलेले लिंकींग बंद होण्याबाबत उत्तर प्रदेशने जो आदेश काढला त्या धर्तीवर राज्यातही निर्णय घेण्यात येईल. राज्यातील कृषी निविष्ठा विक्री व्यावसायिकांच्या विविध…
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवा वसतिगृहांच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेची माहिती पोर्टलवर टाकावी — सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
मुंबई, दि. 28 : सामाजिक न्याय विभागाच्या योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवणे आवश्यक आहे. विभागांतर्गत असणाऱ्या वसतिगृहांची क्षमता, सुविधा, उपलब्ध जागा आणि इतर आवश्यक तपशील विद्यार्थ्यांना…
पर्यटन वृद्धीसाठी सुविधा सक्षमीकरणावर भर द्यावा – मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. २८: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा बळकटीकरण, सेवांचा दर्जा उंचावणे आणि पर्यटन उपक्रमांना गती देण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना पर्यटन…