दरा प्रकल्पाच्या पाईप ड्रिस्ट्रीब्युशन योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करणार – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नंदुरबार, दि. ४ ऑक्टोबर (जिमाका) : दरा मध्यम प्रकल्पातील पाणी पाईप ड्रिस्ट्रीब्युशन सिस्टीमद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी अंदाजे १३ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असून…
पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नंदुरबार, दिनांक ४ (जिमाका) : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यास जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ…
विकसित भारतासाठी महिला व बालकांचा सर्वांगीण विकास राज्यांच्या समन्वयाने शक्य – केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी – महासंवाद
मुंबई दि. ४ : विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन…
ईशान्य अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका वाढला; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना – महासंवाद
मुंबई, दि. ४ : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत ते, तीव्र चक्रीवादळात (Severe Cyclonic Storm) रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्याने…
शासकीय नोकरी ही सेवा ; जनतेचा विश्वास जपण्याचे काम करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
शिर्डी, दि. ४ : “शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या तरुणांसाठी ही संधी केवळ नोकरी नसून जनतेच्या सेवेसाठीची मोठी जबाबदारी आहे. या तरुणांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे व प्रशासनावरील…
डिजिटल युगातील तरुणाईने संवेदनशीलतेने काम करावे; यंत्र-तंत्राबरोबर जनभावनांची जाणीव गरजेची – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नंदुरबार, दि. ४ (जिमाका) -आज अनुकंपा तत्वावर तसेच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू होणारी तरुणाई माहिती तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. परंतु यंत्र-तंत्राला भावना नसतात, हे लक्षात घेऊन डिजिटल युगातील या…
शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मनापासून योगदान द्यावे -पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
शासन सेवेत प्रवेश करणाऱ्या सर्व उमेदवारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, उमेदवारांनी आपल्या मातीची सेवा करण्यासाठी तत्पर राहावे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकाच…
शासकीय सेवेत नव्याने आलेल्यांनी शासन आणि जनता यामधील दूवा म्हणून काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि.४– शासन गतिमान आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करणे हे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. शासनाच्या धोरणाने अंत्यंत सुलभपणे आपल्याला शासकीय सेवेमध्ये नियुक्ती मिळाली आहे याची जाणीव ठेवून चांगले काम करा,…
शासकीय नोकरी ही समाजसेवेची संधी समजून काम करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद
अनुकंपा धोरणातील बदलामुळे नियुक्ती प्रक्रिया गतिमान लातूर, दि. ०४ : जिल्ह्यात १०३ अनुकंपाधारक उमेदवारांना गट-क आणि गट-ड संवर्गात, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) सरळसेवा परीक्षेतून निवड झालेल्या ७१ उमेदवारांना लिपिक-टंकलेखक…
शासनाच्या लोककल्याणकारी सेवा जनतेपर्यंत आत्मियतेने पोहोचविण्यासाठी कटिबद्ध व्हा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावरील व सरळ सेवेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान नागपूर,दि.४: शासकीय सेवेत आज रुजू झालेल्या उमेदवारांनी प्रामाणिक व पारदर्शीपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना शासनाच्या लोककल्याणकारी…