स्वतःची लाल करून घेण्याचा उदयनराजेंचा प्रयत्न, नवनाथ वाघमारे नेमकं काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2025, 9:14 pm देशात मुलींची पहिली शाळा ही थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली होती, असं उदयनराजे म्हणाले…
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा, अवकाळीचे संकट
Maharashtra Weather Forecast : राज्यात होळीनंतर हवामानात मोठे बदल झाले असून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.…
ड्रग्ज प्रकरणाच्या माध्यमातून बदनामीचं षढयंत्र, तुळजापुरचे पुजारी नेमकं काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byरहीम शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2025, 9:43 pm ड्रग्ज प्रकरणामुळं धाराशिवमधील तुळजापूर चर्चेत आलं आहे.धाराशिवमधील काही पुजाऱ्यांचा या प्रकरणात समावेश असल्याचा आरोप होतोय.या…
बुलढाण्यातील त्या मुलाचा मृत्यू उष्माघाताने नाही, तर… वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती समोर
Buldhana Boy Death Real Reason: Lipi अमोल सराफ, बुलढाणा: राज्यातील बहुतांश भागात तापमान चांगलंच वाढलं आहे. विदर्भात तर पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेलं आहे. तर चंद्रपुरातही पारा वाढताच आहे.…
वेव्हज् २०२५ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक – महासंवाद
मुंबई, दि . ११ : दिनांक १ ते ४ मे २०२५ या कालावधीत मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बी.के.सी. येथे वेव्हज् २०२५ परिषद अर्थात वर्ल्ड ऑडिओ…
केंद्र शासनाच्या पुढाकाराने मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ११ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुंबई मनोरंजन उद्योगाचे…
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त ठाणे, दि.11(जिमाका):- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण…
झोपडपट्टीधारक, रस्ता रुंदीकरण बाधितांच्या तक्रारींवर कार्यवाही करावी; पाणीटंचाईची समस्या दूर करा – वनमंत्री गणेश नाईक यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश – महासंवाद
काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे, दि. 11 (जिमाका): वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात…
जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे खर्च करण्याला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद
जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे जिल्हा नियेाजन समितीअंतर्गत…
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ रेल्वे स्थानकांचा कायापालट – रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती – महासंवाद
अमरावती, दि. 11 : भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात…