‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 15 हजारांचा सन्मान निधी ‘पीएम किसान सन्मान योजनेचा’ 19 वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात ‘पीएम किसान सन्मान…
भारत २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणार – केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी
मुंबई, दि. 24 : भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2015 मध्ये 80 गिगावॅट क्षमतेवर असलेल्या नूतनीकरणक्षम ऊर्जेची निर्मिती 2024 पर्यंत मोठ्या हायड्रोसह 191…
कोल्हापूर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव, क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधी मिळावा म्हणून प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
कोल्हापूर, दि.२४ : जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव असून खेळाडूंना आवश्यक सुविधा त्या त्या ठिकाणी मिळाव्यात असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्ह्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके…
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची तत्परता; जनता दरबारात आलेल्या पाच रुग्णांना मिळाली उपचारांसाठी तातडीने मदत
मुंबई, दि. 24 : शासकीय योजनांच्या वैद्यकीय मदतीच्या निकषात आजार बसत नसल्याने आर्थिक विवंचनेतील पाच रुग्णांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे पाच लाखांची मदत मिळवून देण्यात आली. वेळीच मदत मिळाल्याने…
संवेदनशीलता कायम ठेवत रुग्णसेवेला प्राधान्य द्या: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
नाशिक, दि. २४: आरोग्य विज्ञान क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानामुळे सातत्याने बदल होत आहेत. हे तंत्रज्ञान आत्मसात करीत आणि स्वतःतील संवेदनशीलता कायम ठेवत भावी डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.…
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार; अर्थसंकल्पात हक्काचा निधी देण्यासाठी प्रयत्न करणार – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
पुणे, दि. २४:बाजार समित्या या कृषि पणन व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. अगदी कोरोनाच्या काळातही सर्व व्यवहार ठप्प असतांनाही, बाजार समित्यांनी शेतमालाची पुरवठा साखळी कार्यक्षमपणे हाताळून सुरळीत राखली. त्याची सरकारने, जागतिक…
जळगाव विद्युत क्रांती – भविष्य उजळवणारी ऊर्जा नव चक्राची गती! – महासंवाद
ऊर्जा ही कोणत्याही प्रदेशाच्या विकासाची मुख्य धुरा आहे. जळगाव जिल्हा आता केवळ केळी उत्पादनासाठीच नव्हे, तर ऊर्जाक्षेत्रातील क्रांतिकारी बदलांसाठीही ओळखला जात आहे. प्रगत तंत्रज्ञान, नव्या ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, वीज वितरण…
दुबईतील अबुधाबी येथे शिवजयंती उत्साहात साजरी – महासंवाद
बुलढाणा, दि. 24 (जिमाका): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणादायी आणि समाजाला स्फूर्तीदायक असल्याच प्रतिपादन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे केले. आखाती…
अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करावी – खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 24 : राज्यातील खाणपट्ट्यांमधून होणारी अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी खनिकर्म विभागाने यंत्रणा अद्ययावत करून त्यावर तात्काळ निर्बंध आणण्याचे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी…
माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर
Oplus_131072 मुंबई, दि.24 : माथाडी कायद्यामुळे अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळाला असून या कायद्यामुळे माथाडी कामगारांचे जीवन सुकर झाले आहे. माथाडी कायदा एक चळवळ आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी…