• Fri. Jul 3rd, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि. २५ – प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.…

    चंद्रकांत पाटील पुण्याचे पाहुणे, त्यांना कोल्हापूरला पाठवायचं ठरलंय : रवींद्र धंगेकर

    पुणे :कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरु झालेलं चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र कायम आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असं म्हटलं होतं. त्यानंतर…

    इमारतींचा पुनर्विकास करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

    मुंबई,दि.२५ : इमारतींचा पुनर्विकास करताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. प्राप्त तक्रारींबाबत विकासकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. काळंबादेवी येथील…

    कृषि विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींवर विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा

    पुणे, दि. २५ : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची आज महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. कृषि विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींच्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा…

    उद्योगवृध्दीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द – उद्योगमंत्री उदय सामंत

    औरंगाबाद दि 25 (जिमाका) : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी येथील रस्त्यांसाठी शासनाने 70 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून चांगले रस्ते होणार असल्याने उद्योगांची भरभराट होणार आहे.…

    रेती, वाळू धोरणाची १ मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. 25 : नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी या…

    प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! राजकीय घडामोडींना वेग, नागपुरातील बॅनर्समुळे तर्कवितर्कांना उधाण

    नागपूर:राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर देशात तसेच राज्यात अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते…

    आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नकोच; बारसू रिफायनरी आंदोलक आक्रमक, भूमिकेवर ठाम

    राजापूर :कोकणात राजापूर, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र आजही या प्रकल्पाला काही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे पाहायला मिळते आहे. ‘आम्हाला आमच्या जागा…

    बारसू प्रकल्पाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

    विजयापुरा:आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणार्‍यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    You missed