• Tue. Jun 30th, 2026

    सामजिक

    • Home
    • ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची उद्या मुलाखत

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची उद्या मुलाखत

    मुंबई, दि. 24: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि. 25 जानेवारी 2023…

    तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमांमुळे सर्वसमावेशक विकासाला गती

    मुंबई, दि. 24 : शासनाच्या दैनंदिन कामकाज आणि योजनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. मानवी हस्तक्षेपाच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करून सर्व सेवा सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान…

    ‘ई-ऑफिस’ प्रणालीमुळे कामकाजाला गती – रचना श्रीवास्तव

    मुंबई, दि. 24 :- राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल, शिवाय कामकाज संपूर्णपणे कागद विरहित होणार असल्याने अधिक सुलभता येईल, असे राष्ट्रीय सूचना…

    मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित

    पुणे, दि. 24 : मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा…

    पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 24 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण,…

    सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घराला लवकरच शुद्ध पिण्याचे पाणी – मंत्री गुलाबराव पाटील

    मुंबई, दि. २४ – सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पाणी…

    शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खत पुरविण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा – सहकारमंत्री अतुल सावे

    मुंबई दि. 24 – कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रात सहकारी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि वेळेत खत पुरवठा व्हावा, यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन…

    जिल्ह्यातील १०० टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील*

    सातारा, दि. 24 – सातारा जिल्ह्यातील सर्व गावंमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पाणी…

    प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

    मुंबई, दि. 24- भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 26 जानेवारी रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज…

    सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि. २३ : पायाभूत सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ देऊन राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. सार्वजनिक आरोग्य…

    You missed