• Thu. Jul 9th, 2026

    राजकीय

    • Home
    • पर्यावरण जतनाला शासनाचे प्राधान्य

    पर्यावरण जतनाला शासनाचे प्राधान्य

    पर्यावरणाचे जतन करून वातावरणात होणारे बदल रोखण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. जागतिक स्तरावर यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. भारताने देखील यासाठी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र शासनाच्या 2023-24 च्या…

    मुंबईतील समुद्राचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर व्हावा – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. 31 : मुंबईला समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा जलवाहतुकीसाठी पुरेसा उपयोग व्हावा. या दृष्टीने माल वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक या दोन्हीकरिता जल परिवहन सेवा सुरु करण्याबद्दल शक्यतांची तपासणी…

    गावंधपाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा ‘वनराज’ – महासंवाद

    नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात प्रामुख्याने भात, नागली, वरई व आंबा यासारखी पिके घेतली जातात. मात्र विक्री व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना हमीभाव व योग्य परतावा मिळत नाही. या परिसरात शेती…

    जिल्ह्यातील विकासकामांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी नियोजन प्रकल्पांचे बळकटीकरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि 31 :- जिल्ह्यातील विकासकामांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी तसेच जिल्हा नियोजन प्रकल्पांच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री…

    परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) – महासंवाद

    जमिनीची सुपिकता व सेंद्रिय कर्ब वाढविणे, तसेच ग्राहकांना रसायनमुक्त शेतमाल उपलब्ध व्हावा, यासाठी कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात चाकूर तालुक्यात पंधरा शेतकरी…

    कृषी यांत्रिकीकरण योजना – महासंवाद

    कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषीविषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेविषयी जाणून घेऊया… पात्र लाभार्थी – सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी…

    मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तर ८ जखमी; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संपर्क साधून तातडीने उपचाराचे दिले निर्देश – महासंवाद

    नांदेड (जिमाका) दि. 30 :- नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ आज भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच…

    लेट खरीप कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा अनुदानाच्या माध्यमातून दिलासा – महासंवाद

    नाशिक, दिनांक 30 मार्च, 2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता, शासनाने कांद्याच्या बाबतीत अवघ्या काही दिवसांत तातडीने…

    विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. ३० – केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा…

    पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज     – महासंवाद

    मानवी आहारातील पोषक तत्त्वाच्या कमतरतेने निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या सोडवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. सुदृढ व आरोग्यदायी…

    You missed