सातपुड्यातील मरण यातना कधी थांबणार? गावासाठी रस्ता नाही, आजारी तरुणाला 20 किमी झोळीतून आणलं
Nandurbar Kelapani Village: 21 व्या शतक डिजिटल युग आहे. मात्र सातपुड्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा पासून वंचित रहावे लागते. या आदिवासींच्या मरण यातना कधी थांबतील असा सवाल सातपुड्यातील नागरिक करीत आहेत.…