Narali Purnima : नारळी पौर्णिमेपासून समुद्रात गजर; सात बोटी सज्ज, 30 हजार परप्रांतीय कामगारांवर मासेमारी हंगामाची भिस्त
नारळी पौर्णिमेपासून समुद्रात पुन्हा मासेमारीसाठी बोटी उतरणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. पण यंदा मासेमारी हंगामाची भिस्त ही तब्बल 30 हजर परप्रांतीय कामगारांवर असल्याची माहिती समोर येत आहे.…