तणाव वाढताच कलेक्टरांचा काढता पाय; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा गोंधळ
सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रमक झाले. यामुळे तणाव निर्माण झाल्याचं पाहताच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचं रुप आलेलं बघायला मिळालं.…