कारचा पुढचा भाग चेपला, चालक गाडीतून बाहेर, मित्र…; मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा भीषण अपघात
प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे एक भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. वसईहून…