‘कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो, मी ही थांबतोय’; तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंची शेवटची चिठ्ठी समोर
“आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही. मला घडवलं, पाठिशी तुम्ही उभं राहिलात, पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असतानाच सोडून जातोय. कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो.…