Gudi Padwa Unseasonal Rain : गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार, धाराशिव, जालना, सांगलीत गारपिटीचा तडाखा; शेतकरी हवालदिल
गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात धाराशिव, जालना, सांगली आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली असून रब्बी पिकांसह द्राक्ष, आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. आनंदाच्या सणावर अवकाळीचं…
शेती नुकसान पाहणीसाठी कृषीमंत्र्यांचा जिल्हा दौरा, पण शेतकऱ्यांना माहितीच नाही, काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Sep 2025, 9:19 pm अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना येत्या सोमवार पासून मदत देणार असल्याची…माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज भरणेंनी नांदेड जिल्ह्यातील…अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी…