वशिष्ठी नदी ठरतेय मृत्यूचा सापळा? पाच मुलं पोहायला नदीत, एकाचा दुर्दैवी अंत; भरतीच्या काळात आक्रीत घडलं
Ratnagiri News : पोहण्याचा मोह जीवावर बेतू शकतो, अशा अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशाच काही घटनांमुळे होळी रंगपंचमीच्या सणाला गालबोट लागले आहे. अशातच चिपळूण शहरातील मृत्यू झाल्याची घटना…