शेतात गेला तो परत आलाच नाही, तरुण शेतकऱ्यासोबत दुर्दैवी घटना, कुटुंबातील एकुलता एका लेकाचा अंत, रत्नागिरीत हळहळ
Ratnagiri News : शेतात गेलेल्या 35 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे,…