Ratnagiri Crime : दोन वर्षांआधी लग्न, फोन केला की सून बोलायची ते बाहेर, एक दिवस बोलली ते वारले, रत्नागिरीत खळबळ, प्रकरण काय?
Ratnagiri News : लग्न झाल्यावर दाम्पत्य रत्नागिरी येथे कामासाठी आलं होतं. गावारून आई-वडील फोन करायचे तेव्हा फक्त सूनबाई बोलायची. पण मुलगा कुठे काही सांगायची नाही, एक दिवस ती थेट बोलली…