‘राजकारणात आता बेरजेचे नाही तर गुणाकाराचे गणित करण्याची वेळ,’ पंकजा मुंडेंचे परखड भाष्य, जातीभेदावरही स्पष्टच बोलल्या
Pankaja Munde : पाटोदा येथे भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवपुराण कथेदरम्यान पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी राजकारणातील बदललेल्या समीकरणांवर भाष्य करताना बेरजेऐवजी गुणाकाराचे गणित करण्याची गरज व्यक्त केली.…