• Sat. Sep 21st, 2024

मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांना अटक

  • Home
  • टोल नाका तोडफोड प्रकरण भोवलं; मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांना अटक, तर जिल्ह्यात ९७ जणांवर कारवाई

टोल नाका तोडफोड प्रकरण भोवलं; मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांना अटक, तर जिल्ह्यात ९७ जणांवर कारवाई

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही पदाधिकार्‍यांनी खळखट्ट्याक करण्यास सुरुवात केल्याने १६ जणांवर विविध तोडफोड प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सगळ्या…

You missed