‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय’, मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, चूक लक्षात येताच म्हणाले…
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगावात भाषण करताना शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी आपला नवा व्हिडीओ प्रसारित करत दिलगिरी व्यक्त केली…