Water Issue: अंबरनाथ तालुक्यात भीषण पाणीटंचाई; पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा
Ambernath Water Shortage : ग्रामीण भागातील अनेक गाव, पाड्यांत पाच दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी महिला, लहान मुलींची पाण्याच्या टाक्यांजवळ झुंबड उडत आहे.