• Sun. Jul 5th, 2026

    Month: March 2025

    • Home
    • राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि. २२: कांदा निर्यातीवरील 20% शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

    केंद्राने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क हटवले; निर्यातीचा मार्ग मोकळा -पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    मुंबई दि. २०: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले असून, आता कांदा निर्यातीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. राज्यात कांदा पिकाची लागवड…

    केंद्र सरकारकडून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द – महासंवाद

    मुंबई, दि. २२: महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क दि.1एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा…

    नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे -विभागीय आयुक्त श्वेता सिंघल – महासंवाद

    विभागीय आयुक्तांची शंकरबाबा पापळकरांच्या बालसुधारगृहास भेट अमरावती, दि.२२: राज्य शासनाने 100 दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडा ‍निश्चित केला असून त्यात जनतेच्या तक्रारींचे निवारण, सुकर जीवनमान तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी हे…

    वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथोत्सव आवश्यक- मंत्री अतुल सावे – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका): वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इतर मागास वर्ग कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले. दोन…

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार यांच्यावरील जीवनचरित्राचे प्रकाशन – महासंवाद

    मुंबई, दि. २२: फुटीरतावादी प्रवृत्ती आजही देशाच्या काही राज्यांमध्ये सक्रिय असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा एकतेचा संदेश आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहे असे प्रतिपादन राज्यपाल…

    भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद

    अमरावती, दि. २२ : येत्या काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन आज कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती…

    एचपीव्ही लसीकरणाने मुलींच्या कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    कोल्हापूर, दि. २२ (जिमाका): जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंड, स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचे…

    दुर्मिळ साहित्याचे जतन करुन ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक -पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद

    मालवणी भाषा भवन उभारणार साहित्यांचे डिजिटायजेशन होणे आवश्यक तरुणांनी वाचन संस्कृती जोपासावी सिंधुदुर्गनगरी दि. २२ (जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य संस्कृती फार मोठी आहे. या जिल्ह्याने अनेक…

    पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून मिलेट रॅलीत जनजागृती – महासंवाद

    कोल्हापूर, दि. २२ (जिमाका): पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन २०२४-२५ योजनेअंतर्गत मौजे कुर ता. भुदरगड येथे आयोजित मिलेट…

    You missed