‘दिलखुलास’ कार्यक्रमात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत
मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभाग मंत्री दिपक केसरकर यांची मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही…
राज्यात २५५० चौ. किमी. वनक्षेत्रात वाढ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मानव विकास, डोंगरी विकासच्या धर्तीवर वनग्राम विकास योजना चंद्रपूर, दि. 23 : ‘वन से जीवन के मंगल तक’ आणि ‘वन से धन तक’ हे केवळ वनविभागामुळेच शक्य आहे. निसर्गाचे संरक्षण…
सेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – मुख्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे
औरंगाबाद, दि.24, (विमाका) :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना कायद्याने मिळणे अपेक्षित असलेली सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि त्याचबरोबर विहित केलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. सेवा हक्क…
राज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ सुरु करणार – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. २४ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार,जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ राज्यात सुरु करण्यात येणार आहे. तसेच, नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर…
वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 24: पाटण तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे झालेले शेतीचे नुकसान व पशुहानी यांचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.…
भरडधान्यांचे महत्त्व आणि कृषी महोत्सव
‘खाद्यसंस्कृती’ही प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात आणि…
डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल राज्यपालांच्या शोकसंवेदना
डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल राज्यपालांच्या शोकसंवेदना मुंबई, दि. २४ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती, माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल शोक…
भरडधान्यांचे महत्त्व आणि कृषी महोत्सव – महासंवाद
खाद्यसंस्कृती ही प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात…
राज्यातील सर्व विद्यापिठांमध्ये आदिवासी वसतिगृह उभारणार- मंत्री डॉ. विजयकुमार गावित – महासंवाद
नंदुरबार : दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ (जिमाका वृत्त) राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये भूखंड उपलब्ध झाल्यास तेथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार…
राष्ट्रपतींच्या हस्ते महाष्ट्रातील १२ कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. 23 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात…