योग्य वेळी आरोपी पकडला गेला असत तर भक्ती मयेकरचा जीव… तपासात हलगर्जीपणामुळे जयगड पोलिसांवर कारवाई
Ratnagiri Triple Murder Case:रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात निष्काळजीपणा केल्यामुळे जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी राकेश जंगम…